नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला यश न मिळाल्यास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असे उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्ली विधानसभा निवडणुक ...
नवी दिल्ली : सरकारने बहुविवाहावर आणलेली बंदी पाहता सरकारी कर्मचारी घटनेच्या कलम २५ ने बहाल केलेल्या धार्मिक आस्थेच्या अधिकाराचा अवलंब करीत बहुपत्नीत्वाचा अवलंब करू शकत नाही, असे सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ...
नवी दिल्ली : निकालाबाबत मी निराश नाही, कारण तो माझ्या हातात नाही. केवळ कर्मच माझ्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी दिली आहे. ...
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी. पडद्यामागे राहून पाठिंब्याची भाषा करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मांझींची भाषा बदलली आहे. बिहारमधील घडामोडीमागे भाजप असल्याचे त्यांच्या विधा ...