आता १ ऑक्टोबरपासून रेल्वेचा प्रवास खुला करण्यात आला आहे. मुंबई - हावडा मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू होणार आहेत. प्रवास करण्यासाठी जुने दर कायम असून जुन्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. कोरोना काळात प्रवास करण्यास अ ...
भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. मात्र अलिकडे काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका दिसत आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तर हलका धा ...
रेशन कार्ड वेगळे करण्यासाठी दिलेले आधारकार्ड देण्यास नकार दिल्यावरून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डाेक्यावर दारूची बाटली फाेडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लाखनी येथील आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. ...
ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना समजले नसल्याने सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती, परंतु ही समस्या सुटण्यापूर्वीच नवीन समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. एकीकडे सरकारने ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांन ...
यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदण ...