दूरसंचार क्षेत्रात सेवा देणाऱ्या अग्रक्रमापैकी भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) कात टाकली आहे. ...
जीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे. ...
जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी असलेले सचिव अतिरिक्त ठरले आहेत. ...
बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे. ...
लाखनी तालुक्यातील मुंडीपार शिवारात भेल कारखान्याच्या उद्घाटनाला दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी अद्यापही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. ...
निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक व आजारग्रस्त, निराधार विधवा, देवदासी, परित्यक्त्या आदी दुर्बल घटकांचे विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत... ...
अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. ...
भंडारा शहरातील ऐतिहासिक तलाव म्हणून खांब तलावाची ओळख आहे. ...
प्रतीक्षा यादीतील दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटूंबाना आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने ३ हजार १९५ घरकुलांचे उद्दिष्ट ... ...
मागील वर्षी शासनाद्वारे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रामार्फत २०० रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे बोनस वाटप करण्यात आले. ...