मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याची जोपासणा करणे आवश्यक आहे. ...
कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील याचे अंदाज बांधले जात होते. ...
शहराला अगदी लागून १९ कि़मी. अंतरावर नव्याने निर्मित कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती लाभत आहेत. ...
संताजी वॉर्ड येथील रस्त्यावर कडूनिंबाचे महाकाय वृक्ष रस्त्यावर उन्मळले. ...
स्पर्धेच्या युगात गरिब विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती होत आहे. ...
नागपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या साधारण प्रवासी गाडीत भंडारा ते तुमसर रेल्वेस्थानकादरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचा सोन्याच्या दागिन्यांचा पॉकेट लंपास केला. ...
प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली आहे. ...
आॅगस्ट २०१४ मध्ये हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. ...