योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट् ...
काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल ...
मोहाडी येथे पोलिसांनी एका व्यापाऱ्याला अडवून केलेली मारहाण व पन्नास लाख रुपयाची लूट याचीच चर्चा होत आहे. तर, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या आमदार कारेमोरे यांनी केलेल्या शिवीगाळचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफी ...
व्यापाऱ्याचे पैसे पोलिसांनी लुटले असल्याचा आरोप तुमसर तालुक्यातील एका व्यापाऱ्याने केला होता, याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका आमदाराने पोलिसांचा चक्क अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राब ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार हा नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे, तर १० जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरु ...
Bhandara News घरगुती वादात दोन चिमुकल्यांसह मातेने विष प्राशन केल्याने १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील ठाणा येथे घडली होती. या प्रकरणी मातेला अखेर शनिवारी सयंकाळी अटक करण्यात आली. ...
लाखनी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. ओबीसी आरक्षण स्थगितीनंतर संबंधित चार प्रभाग स्थगित ठेवून उर्वरित १३ प्रभागांत मतदान पार पडले. ओबीसी चार प्रभाग सर्वसाधारणसाठी जाहीर झाले असून, त्यात दोन ठिकाणी महिला आरक्षण आहे. प् ...
विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी न ...