भाजपच्या शासन काळात जनतेचे कसे वाटोळे केले जात आहे याची माहिती जिल्ह्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबुत करण्याची गरज आहे,.. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. ...