राष्ट्रवा गरिबांना हक्काचे घरकुल मिळावे, याकरिता बीपीएलधारक लाभार्थी ठरत आहेत. दीचा सवाल : जिल्हा घरकूलमुक्त कसे होणार? ...
व्रतवैकल्यामुळे भाद्रपद मासात फळामध्ये सर्वांत जास्त केळीचे सेवन केले जाते. त्याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक इथेफॉनसारख्या घातक रासायनिक द्रवाची .... ...
पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळचे संचालक लाल प्रसाद गोंडाणे यांनी धान गिरणीच्या रकमेची अफरातफर केल्याने त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. ...
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक तयार करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागते. ...
लोकमत सखी मंचतर्फे गणेश उत्सवानिमित्त आयोजित ब्युटी सेमिनार, मोदक स्पर्धा, गौरी आरस स्पर्धा, केशरचना स्पर्धेत सखींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ...
रोजप्रमाणे तलावात आंघोळीला गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सकाळी साकोली तालुक्यातील चारगाव येथे घडली. ...
उमरझरी येथील ग्राम विकास समितीत (ईडीसी) ९ लाख २७ हजार रुपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ... ...
धार्मिक उत्सव, सण म्हटलं की, समाजप्रबोधन तर दूरचं. मात्र, वर्गणी गोळा करून कार्यक्रम घेणारे पदाधिकारी डोळ्यासमोर उभे राहतात. ...
गावापासून तीन कि.मी. दूर शाळा, रस्त्यावरून रेतीने भरलेल्या ट्रकांची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डेमय रस्ते, वाहनामधून उडणाऱ्या रेतीच्या कणांचा त्रास. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात समाजासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. एक अभियंता म्हणून आपण समाजासाठी काय करु शकतो, .... ...