शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...
पवनी तालुक्यात विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांकडे शेतावर विद्युतपंप लावले आहेत. मात्र विद्युत ...
बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलत शेतीला पूरक व्यवसाय न समजता शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. संपूर्ण कुटुंब ...
एप्रिल महिन्यापासूनचे थकीत मानधन व एप्रिल २०१४ पासून वाढीव मानधन लागू करण्यात यावे. या ...
गणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून .... ...
ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे ...
शासकीय कार्यालयात वर्षभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध महापुरूषांच्या जयंतीमध्ये यंदापासून भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीची भर पडली. ...
शाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली. ...
जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. ...
शासकीय सुट्टी असल्याने तीन दिवसांपासून बँकांचा आर्थिक व्यवहार बंद होता. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना .... ...