जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास ...
तालुक्यात भात शेतीवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून आहे. ...
बळ, साहस, शस्त्र असे सर्वकाही असताना आम्ही गुलामगिरीत होतो. कुणीतरी येऊन जातो. ...
राज्य शासनाचे स्वस्त धान्य दुकानामधून सर्व पत्रिका शिधापत्रिकांसाठी माफक दरांमध्ये पुरेशा प्रमाणात डाळी उपलब्ध करून द्याव्यात,... ...
गावाच्या विकासाचा आत्मा म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. मात्र आत्म्याचा आत्माच शासनाच्या त्या परिपत्रकाने हिरावून घेतला आहे. ...
लोकमत सखी मंच शाखा लाखनीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात सखींसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ...
गोबरवाही परिसरातील राजापूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानपिकाची बांधावर जाऊन पाहणी केली. ...
अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. डाळभात खाणे सरकारने हिरावून घेतले आहे. ...
आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सुधारीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंमलात आणली आहे. ...
तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रस्ते तथा इतर विकास कामात मोठा गैरव्यवहार केला ... ...