ऊर्जेचा स्त्रोत नसणाऱ्या किंवा वन कायद्यासह इतर अडचणींमुळे वीज जोडणीपासून वंचित राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांच्या उत्पादीत अन्न धान्याला मार्केटींग तथा सेंद्रिय शेती व अन्य शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा मळ यंत्रणे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ...