जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अहवाल पाठवून दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील ३७१ गावांनाही दुष्काळग्रस्तातून डावलले आहे. ...
दीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे. ...
जळगाव: विना परवानगी रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून त्याची काळ्याबाजारात विक्री करणार्या ज्ञानेश्वर लक्ष्मण सपकाळे (वय ३५ रा.शाहू नगर, जळगाव) याला मुंबई रेल्वे सुरक्षा बलाच्या दक्षता पथकाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. लेवा बोर्डींगमधील मोरया टूर्स ॲण ...