कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळेच कोणतीही स्त्री जीवनात प्रगती करु शकते. यासाठी पुरुषवर्गाने मुला-मुलीत भेद न करता त्यांना सतत प्रोत्साहन द्यावे,.. ...
लाखनी तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने शेती फिडरवर १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे पीक वाचविणे अशक्य झाले आहे. ...
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे,.. ...