बावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या. ...
सहकारी संस्थांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ होऊन त्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशातून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. ...