खरीप व रबी हंगामातंर्गत राज्यातील अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा बाद ठरविला होता. ...
जळगाव : शैक्षणिक ज्ञानापेक्षा बुद्धिच्या इतर कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धात्मक सहभाग सकारात्मकतेने करायला हवा. त्याशिवाय आपले मनोधैर्य, जिद्द, चिकाटी व बळ निर्माण होत नाही. तसेच तुमचे यश अनुभव व अभ्यास याच्या पलिकडे नाही असे मत उमविचे केमिकल टेक्नोलॉज ...
दुष्काळी स्थितीत शासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे जामदरा गावाने खरीप हंगामावरच बहिष्कार घातल्यानंतर, आता मालेगाव तालुक्यातील वसारी ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला काढले आहे. ...