मुलगा घरून बेपत्ता झाल्यापासून ‘त्या’ आईवडिलाची झोप उडाली होती. तब्बल १४ दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता. ...
भारतात कांदा म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता. सरकारची उलथा पालथ एकट्या कांदा उत्पादने केली होती. असा कांदा यावर्षी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरत आहे. ...