दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली. ...
पवनी येथील ऐतिहासिक वसतिगृहाला अचानक आग लागली. ...
शासनातर्फे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबविली जात आहे. गावात क्षुल्लक कारणांवरून होणारे तंटे गावातच संपुष्टात यावे .. ...
शहरातील खात रोड परिसरात स्थित रेल्वेलाईन जवळील डंपींग ग्राऊंडवर घाणीमुळे वातावरण दुर्गंधीयुक्त झाले आहे. ...
शासकीय योजना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. योजनांच्या अंमलबजावणीचे काम अधिकाऱ्यांचे असते. जनतेपर्यंत योजना वेळेत पोहोचल्याच पाहिजे ...
धान खरेदी केंद्र व्यापाऱ्यांसाठी होणार सुरु. दिघोरीतील आधारभूत धान खरेदी केंद्र बंद आणि धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला लागले ग्रहण,... ...
२५ ते ३० गावांची जीवनदायीनी असलेल्या सुरनदीत कथलाबोडी तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने सुरनदीत जलसाठा वाढला आहे. ...
तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला मुहूर्त सापडता सापडेना. ...
नागझीरा अभयारण्यात बुध्दपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या पाणवठ्यावरील वन्यप्राण्यांच्या गणनेत नविन नागझीरा येथील... ...
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित कामांसाठी कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या. ...