राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनातून भारतीयांना एकतेचा संदेश दिला. धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण होवून दंगे भडकते. ...
ठाणेदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात येत असलेली देशी विदेशी दारु पिकअप वाहनासह पकडण्यात पवनी पोलीस यशस्वी झाले आहेत ...
जलयुक्त शिवार अभियानाची अपूर्णावस्थेतील कामे पूर्ण करण्याचा सपाटा जिल्ह्यात सुरू आहे. ...
रेलयात्री सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन समितीच्या वतीने रेल्वे समस्यासंबंधी मागण्यांचे निवेदन दिले. ...
तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाचा प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. ...
पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी राहत होती. बैलजोडी म्हणजे शेतकऱ्यांची प्रतिष्ठा होती. ...
एप्रिल व मे महिण्यात वादळी व अवकाळी पावसामुळे मोहाडीच्या ग्रामीण भागातील घरांचे अतोनात नुकसान झाले असून ... ...
कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व बीटात्ील कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरात राहून जंगलाचे संरक्षण करीत आहेत. ...
आधारकार्डच्या यशस्वी योजनेनंतर प्रत्येक घराला यापुढे एक युनिक क्रमांक म्हणजे (परमानंट हाउस नंबर) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत राजनांदगांव-कळमना दरम्यान तिसरी ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकला हिरवी झेंडी मिळाली आहे. ...