बोगस व निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या भरारी ...
भंडारा जिल्ह्यात राजरोसपणे रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रथमच जिल्ह्यात एकाचवेळी ३८ ट्रकचालकावर कारवाई करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...
बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर-चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची... ...
१३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपुर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम रेंगेपार कोठा हद्दीत वा सिमाक्षेत्रात न करता... ...
शालांत परीक्षेचा निकाल सोमवारला घोषीत करण्यात आला. यात मुलींनीच बाजी मारली. बारावीतही मुलींनी निकालात आघाडी घेतली होती. ...
जिल्हाधिकारी व ठाणेदार यांनी बेटाळा रेतीघाटावर धाड घातली होती. त्यावेळी तीन पोकलँड, १ ट्रक व १ पाण्याची टँक ताब्यात घेण्यात आले. ...
निलज येथील नातेवाईकांच्या घरून सासरी सुरेवाडा गावी जाण्यासाठी निघालेल्या गर्भवती विवाहितेवर दोन तरूणांनी सलग पाच दिवस अत्याचार केला. ...
रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचविता येतो तर नेत्रदानाने दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना सृष्टीचे दर्शन होऊ शकते. ...
जिल्ह्यातील तीन नगर परिषदांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी मुंबईत काढले जाणारे आरक्षण लांबणीवर पडले आहे. ...
संत ज्ञानेश्वर सेवा समितीच्या वतीने १६ वर्षापासून संत ज्ञानेश्वर मंदिर शिवनगर तुमसर येथे नि:शुल्क ज्ञानदान... ...