जिल्हा पोलीस दलात विविध ठाण्यांमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांसह तब्बल ३४ कर्मचाऱ्यांच्या जंबो बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढले. ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने अड्याळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...