जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने प्रकल्पांची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. ...
मागील अनेक वर्षापासून येथे दोन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचा पारडी नावाने दिघोरीतच आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. ...
राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांड ...