तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील गावात प्रवाशांच्या सोयीसाठी निवाऱ्याचे बांधकाम केले. या प्रवाशी निवाऱ्याजवळ बस फेऱ्या थांबा देत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे अपघतााची शक्यता वाढली आहे. ...
येथील टिळक वॉर्डातील नगरसेवकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणच्या नाल्या गाळ व पाण्याने तुंबलेल्या आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. कान्हळगावच्या महिला सरपंच मेघा उटाणे याच प्रभागात राहतात. ...
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
पोलीस हे नागरिकांसाठी आवश्यक आहे. नागरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करतात पण आम्ही त्याच दिवशी संरक्षणासाठी रस्त्यावर तैनात असतो. पोलिसांना कुंटुंबासोबत सण साजरे करण्याचा योग येत नाही. ...
शिक्षण ही विचारांची क्रांती असून विद्यार्थ्यांनी ती घडवून आणून स्वत:च्या जीवनाचा स्वत:च शिल्पकार बनायचं आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी अभियंत्याची भूमिका बजवायची, असे प्रतिपादन जि.प. सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांनी केले. ...
फुटपाथवर दुकान लावणारा जाणूनबुजून अतिक्रमण करत नाही. तो श्रीमंत असता तर त्याने फुटपाथवर दुकानदारी केली नसती. दरवर्षी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवून रोजीरोटी चालविणाऱ्या गरीबांची दुकाने हटविली जातात तर श्रीमंतांना बगल दिला जातो. ...
वाचन, लिखाण, वक्तृत्व संवाद, स्व:चा विकास, व सामाजिक भान या बाबी प्रचलित अभ्यासक्रमात नाविण्यपूर्ण पद्धतीने मुलांमध्ये बिंबविण्यासाठी सक्षम हा उपक्रम कार्य करणार आहे. ...
भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनेनी केली आहे. ...