चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला. ...
जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाद्वारे जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा संपल्यानंतर बक्षिसांची रोख रक्कम खेळाडूंना न देता हडप करून त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले ह ...
जनावरांना अन्न म्हणून लागणाऱ्या वैरणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शेतकरी बांधवांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र पशुसवंर्धन विभाग साकोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्या ...
ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव् ...
केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. ...
उन्हाळा चांगलाच तापत असून याचा परिणाम मानवी जीवनासह वन्यप्राण्यांवरही होत आहे. जंगलातील पानवटे कोरडे पडू लागल्यामुळे पाण्याच्या शोधात असलेल्या एका काळवीटचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
आजच्या महिला ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यांच्याकरिता विकासाची गरज आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते त्यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्यांचे सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरातील सासूने सुनेला मुलीसारख वागव ...
भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी) हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात संपादीत करण्यात आले आहे. या गावाचे नियोजित पुनर्वसन शहापूर/मारेगाव या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. सदर पुनर्वसन स्थळी १८ नागरी सुविधेची कामे युद्धपातळीवर एनबीसीसी कंपनी ...
मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. ...