विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली. ...
जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली. ...
बपेरा आंतरराज्यीय सिमेवर तैनात असणारा पोलीसाचा तपासणी नाका हटविण्यात आलेला आहे. आतंरराज्यीय सीमेवर तपासणी नाक्याची भूमिका बॅरिकेड्स बजावित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...
जम्मू- काश्मीर राज्यातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी जिल्ह्यातील लाखनी, पवनी, लाखांदूर, भंडारा येथे विविध पक्ष व नागरिकांच्यावतीने कँन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. ...
तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयाचे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केल्यामुळे घरासमोरच शौच करायचे का? असा संतप्त सवाल गावकºयांनी केला आहे. ...
राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आ ...
धानाची भरडाई करून देऊनही शासनाकडून २००८ पासून भरडाईचे पैसे न मिळाल्यामुळे बँकांचे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत असलेल्या शीतल श्रृंगारपवार या तरूण राईस मिल मालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा शासनाने घेतलेला हकनाक बळी असल्याचा आरोप सर् ...
तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन ...