ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यात ...
मागील वर्षीच्या पावसाळयात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील तलावात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे मासेमारी सहकारी संस्थांना अपेक्षित मत्स्यव्यवसाय झाला नाही. ...
शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले. ...
पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा असे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे नाव आहे. ...
भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा य ...
स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी महागाई विरोधी आंदोलनाच्या आवाहनानुसार दि.२० जून ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीच्या नावे ...
भारत देश शूरवीरांच्या बलिदानाने आज अखंड आहे. शूरवीरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपण काम करायला पाहिजे. समाजाची प्रगती मार्गदर्शनामुळे होते. क्षत्रीय राजपूत समाजात सगळ्यांचा योगदान असणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप यांचे वंशज समोर समोर चालत राहावे. स ...
आर.बी. जयस्वाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेला या संस्थेचे उद्घाटन आ.डॉ.परिणय फुके यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत डॉक्टर गुरुप्रसाद पाखमोडे होते. डॉ.परिणय फुके म्हणाले, सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे भंड ...
राज्य शासनाचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम निर्धारित केला आहे. त्याअनुषंगाने शासन, प्रशासनाने तयारी चालविली आहे. त्यात यंदा विविध उपाययोजना राबवून प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे. त्यासा ...