रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर ...
शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. ...
स्थानिक ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबने जिल्ह्यातील आंबागड, सानगडी व पवनी येथील ऐतिहासिक दुर्ग असलेल्या ठिकाणी किल्ला पर्यटन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही किल्ल्यावर प्लास्टिक संकलन करून पर्यावरण दिनाचा सप्ताह साजरा केला. ...
टंचाई कृती आराखड्यानुसार ज्या ठिकाणी वैनगंगा नदीचा दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या गावांना शुद्ध पाण्याचे 'आरओ' देण्यात आले. दोनपैकी एक 'आरओ'ची ठाणा जुन्या वस्तीतील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे दुरवस्था झालेली आहे. ...
पावसाळा ऋतुला जेमतेम सुरूवात झाली असून जिल्ह्यातील प्रकल्पांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत १४ प्रकल्पांसह १८ माजी मालगुजारी तलाव ठणठणाट असून प्रकल्पांमध्ये नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
येथील भाईतलाव वॉर्डात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पवनी पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा घातला असता आठ गोरे व तीन किलो गोमांस, गोहत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला अटक केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिक घेण्यात येते. शेतकऱ्यांनी भातशेती सोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम आदी व्यवसायावर भर द्यावा. जोडधंद्याची सांगड शेती सोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हो ...
मुलांनी शिक्षणात प्रगती साधण्यासाठी शीलयुक्त आचरण ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश विजय धांडे यांनी केले. प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व त्रिरत्न बौद्ध महिला मंडळाच्यावतीने दोन दिवसीय बाल आनापानसती शिबिर सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडक ...
लोकमतच्या संस्कार मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी तुमसर येथील श्रावी शिवशंकर बोरकर हिची निवड करण्यात आली आहे. ती तुमसर येथील शारदा विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. ...
गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना ...