संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागव ...
रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना ...
शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम सुरू आहे. जून्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करताना दूरध्वनी सेवेचे केबल तथा पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने प्रमुख सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून बांधकाम परिसरातील पथदिवेही बंद आहेत. कामे सुर ...
मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. शहरातील विनोबा भावे नगर जलमय झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. जवळील हनुमान तलाव तुडूंब भरला असून तलाव फूटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. तलावाशेजारीच नागरि ...
जिल्ह्यात मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून जनजीवन प्रभावित झाले आहे. सहा मार्गांशी संपर्क तुटला असून राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाची ३३ पैकी ३१ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली आहे. मागील २४ तासात सरासरी २७ मिमी पावसाची नोंद ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलानाला भंडारा शहरात प्रतिसाद मिळाला असून नागपूर नाका येथे १० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश च ...
मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमन ...
अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक् ...
पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गा ...