सिहोरा परिसरात असणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग आणि गावांना जोडणारे डांबरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनाचे अपघात वाढली आहेत. शासनाने तत्काळ निधी मंजूर करण्याची ओरड परिसरात सुरु झाली आहे. ...
१३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले आहे. या अवैध खननामुळे जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात सापडले आहे. खनन असेच होत राहिले तर शुद्धीक ...
निलज - पवनी राज्यमार्गावर दोन चारचाकी वाहनांचा आमोरासमोर धडकेत १० जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...
अड्याळ पोलीस स्टेशन हद्दितील ६९ गावातील एकुण ४८ पोलीस पाटलांची तातडीची बैठक पोलीस स्टेशन अड्याळ येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस पाटलांनी नवनियुक्त ठाणेदार सुरेश ढोबळे यांनी कुठे काय होत आहे, याची माहिती घेतली. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केवल ४७.१२ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतांना अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपातळीवर महसूल अधिका ...
सन २०१४ ते २०१६ पर्यंतच्या जननी सुरक्षा व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या अनुदानापासून तालुक्यातील १,२८० प्रसूत महिला लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता व बालके कुपोषीत होण्य ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यां ...
येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ...
पावसाचा खंड व बांध्यात पाणी नसल्याने लष्करी अळीचा हमखास प्रादुर्भाव आढळतो. अलीकडे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु असून काही भागात धानाच्या नर्सरीत व रोवणी झालेल्या ठिकाणी लष्करी अळीचे आक्रमण आढळले आहे,.... ...
येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...