जागतिक पर्यावरणाची होत असलेली ºहास यामुळे वातावरणात विविध बदल घडून येत आहे. या बदलामुळे लहानपणापासुन बालकांच्या शरीरात विपरीत परिणाम घडून येत आहे. वयस्कर होताच त्यात सुधारणा करण्यास मोठी अडचण जात आहे. कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. याला टाळण्यासाठी वृक् ...
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असतात. यात घनकचऱ्याची सर्वात मोठी समस्या स्थानिक प्रशासनापुढे आवासून उभी आहे. लोकसहभागाने या समस्येवर मात करायला भंडारा पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून शहरातील ओला व सुका कचऱ्याचे संकल ...
आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावात कायमस्वरुपी पोलीस चौकीचे प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या सीमेवर खासगी घरात तात्पुरत्या स्वरुपात तपासणी नाका सुरु करण्यात येणार आहे. यामुळे अवैध साहित्याची आदान प्रदान प्रकारावर आळा बसण ...
कोरडवाहू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जात असून ९० ते ११० दिवसांचे धानाचे पीक सध्या फुलोºयावर आहेत. समाधानकारक पाऊस व स्वच्छ ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत. ...
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमीत केले. या आदेशाने डॉक्टरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून सदर शासननिर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत् ...
अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी व बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शनिवारी आयटकच्या पुढाकाराने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. ...
ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रक व ट्रेलर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे घडली. पप्पू कुमार रंजवाल (२४) रा.मरार (झारखंड) असे मृताचे नाव आह ...
तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वाहतुकीला देव्हाडी येथील रेल्वेफाटकावरील आॅटो सिग्नल प्रणालीचा फटका बसत आहे. शनिवारी सकाळी १०.३० ते ११ पर्यंत फाटक बंदमुळे वाहनांच्या दुतर्फा अर्धा ते एक किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील प्रस्तावित रेल्वे उड्ड ...