देव्हाडी उड्डाणपुलाच्या बांधकामात सीसीआर राखेचा वापर करण्यात येत आहे. सामान्यत: फ्लाय अॅशचा वापर केला जातो. आर्द्रता मिळाल्यास जी राख एकसमान पसरते तथा ती जागा सोडत नाही. ...
बांधकामाकरिता रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील रेती घाट लिलावात नसल्याने रेती तस्कर सुसाट आहेत. दिवसरात्र रेती तस्करीने चुलबंद पात्र धोक्यात आले आहेत. ...
अतिशय हर्षाेल्हासित वातावरणात पारंपारिकतेच्या आधारावर पालांदूरात बुधवारला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विधीवत लक्ष्मीपूजन पार पडले. नयमरम्य फटाक्यांची आतषबाजी आकाशाकडे लक्ष वेधून घेत होती. ...
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो राबराब राबून धान पिकवतो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची गरज आहे. ...
कुस्ती जिगरबाजांचा खेळ मानला जातो. परंतू देशात फसवणुकीची कुस्ती खेळून मुठभर लोकांसाठी काम केले जात आहे. आर्थिक व सामाजिक विषमता वाढली आहे. बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, लहान व्यावसायीक यांना कंगाल करून विदेश पलायनाचे धोरण राबविले जात आह ...
अन्न व औषध प्रशासनातर्फे भरारी पथकाने कारवाई दरम्यान विविध खाद्यांन्य प्रतिष्ठानांवर धडक कारवाई केली. यात १६ प्रकारच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेवून एका पेढीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भंडारा व गोंदिया जिल्ह्यात करण्यात आल ...
निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी घायाळ झाला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे. ...
धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने संशोधीत केलेल्या नविन धान वाण साकोली ९ व तुडतुड्याला प्रतिकारक धान वाण पिकेव्ही गणेश या वाणाचा प्रचार, प्रसार, क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी अखिल भारतीय भात समन्वयक प्रकल्प हैद्राबाद यांच् ...
ऐतिहासिक महत्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आ ...