भाजप ने २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न दाखवून राज्यात व केंद्रात सत्ता हस्तगत केली आज ना काल भाजप शेतकºयांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार असे वाटत होते मात्र त्यांचे खरे रूप दिसून आले भाजप सरकार हे शेतकरी व शेतमजूर व ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात ...
तुमसर-कटंगी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबधिताचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
न्याय मागण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा आंदोलनकर्त्यांवर अन्याय आहे. अन्याय करणाऱ्या पोलीस अधीक्षकांचे स्थानांतरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील विविध संघटनांसह राजेगाव ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ् ...
पवनी पंचायत समिती व जिल्हा परिषद भंडाराच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारला अड्याळ येथे पवनी तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी व पशुपक्षी पालक वर्ग मोठ्या संख्येने उ ...
जुने किंवा नवीन एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, अशी बतावणी करून बँक ग्राहकांना व्यवस्थापकांच्या नावानिशी फोन करून आॅनलाईन गंडा घालण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जनजागृती अभावी आॅनलाईन लुटारुंनी शहरासह ग्रामीण भागावर आपले लक्ष केंद्रित केले आह ...
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात जनावरांना पायखुरीची लागण झाली असून मोहाडी (खापा) येथे २० जनावरांचा मृत्यू झाला. तर गावातील अनेक जनावरांना या आजाराने ग्रासले आहे. यामुळे गोपालक चांगलेच हादरले असून कोणताही प्रतिबंधक उपाय होत नसल्याने शेतकऱ्यात संताप द ...
'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यां ...
वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागण ...