स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत. ...
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा स्मार्ट कार्ड बनविण्याची व्याप्ती वाढवून उपविभाग साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय साकोली किंवा साकोली शहरातील खासगी दवाखान्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार् ...
जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्याचा जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेत वीर मरण आलेल्या शहीद जवानांना ठिकठिकाणी साश्रृनयनांनी आदरांजली वाहण्यात आली. शाळा-महाविद्यालयासह सार्वजनिक स्थळी श्रद्धांज ...
आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प् ...
भाजप ने २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न दाखवून राज्यात व केंद्रात सत्ता हस्तगत केली आज ना काल भाजप शेतकºयांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार असे वाटत होते मात्र त्यांचे खरे रूप दिसून आले भाजप सरकार हे शेतकरी व शेतमजूर व ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात ...
तुमसर-कटंगी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबधिताचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
न्याय मागण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा आंदोलनकर्त्यांवर अन्याय आहे. अन्याय करणाऱ्या पोलीस अधीक्षकांचे स्थानांतरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील विविध संघटनांसह राजेगाव ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ् ...
पवनी पंचायत समिती व जिल्हा परिषद भंडाराच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारला अड्याळ येथे पवनी तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी व पशुपक्षी पालक वर्ग मोठ्या संख्येने उ ...
जुने किंवा नवीन एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, अशी बतावणी करून बँक ग्राहकांना व्यवस्थापकांच्या नावानिशी फोन करून आॅनलाईन गंडा घालण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जनजागृती अभावी आॅनलाईन लुटारुंनी शहरासह ग्रामीण भागावर आपले लक्ष केंद्रित केले आह ...
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात जनावरांना पायखुरीची लागण झाली असून मोहाडी (खापा) येथे २० जनावरांचा मृत्यू झाला. तर गावातील अनेक जनावरांना या आजाराने ग्रासले आहे. यामुळे गोपालक चांगलेच हादरले असून कोणताही प्रतिबंधक उपाय होत नसल्याने शेतकऱ्यात संताप द ...