लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या कक्षात लिपीक संवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा मंगळवारला पार पडली. ...
निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे ...
आईने मारले म्हणून एक साडेपाच वर्षाचा मुलगा घरून निघून गेला. सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. पोलिसातही तक्रार दिली. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. सात वर्षाचा काळ लोटला. दररोज आईची नजर रस्त्यावर भिरभिरत मुलाचा शोध घेत होती. अशातच मंगळवारी एक निरोप आला अन् ...
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका रेतीघाटासाठी प्रसिध्द आहे. अकरापैकी सात रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर वैनगंगा व बावनथडी नदीत तस्कारांनी अवैध उत्खनन करुन पात्र अक्षरश: पोखरुन काढले. अशा पोखरलेल्या रे ...
जवाहरनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शहापूर शेतशिवारातील सुर नदी नाल्याच्या काठावरील अवैध दारु अड्यावर धाड घातली. यात ९४ हजार ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारला जवाहरनगर पोलिसांनी केली. ...
उन्हाळ्याची दाहकता सुरू होताच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ...
परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष ...
कमी पावसामुळे जलाशये भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबट, अस्वल, आदी प्राणी शेत शिवारासह गावात येऊ लागले आहेत. ...
धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला. ...
गजबजलेल्या चौकात विविध जाहिरातींच्या फलकांनी झालेले विद्रुपीकरण लोकसभेच्या आचारसंहितेने अवघ्या एका दिवसात दूर झाले. जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवत शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व बॅनर, पोस्टर्स हटविले. परिणामी या चौकांनी मुक्त श्वास घेतला. ...