देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप ...
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्च पासून सुरु झाली असून ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व निपक्षपाती राबविण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. ...
काळ हा कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक क्षणाचा आपण पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे. मातृभाषेवर प्रभूत्व मिळविल्याशिवाय आपण इतर भाषा शिकू शकत नाही. मातृभाषेच्या संस्कारातूनच आपण व्यक्तीमत्वाचा विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन चोविसाव्या झाडीबोली साहि ...
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वाताव ...
विद्यार्थ्यांवर संस्काराची जबाबदारी असलेल्या संवेदनशिल शिक्षकांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून जय हिंद ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एक लाख २ हजारांचा निधी गोळा केला. हा निधी बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या ...
दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि भंडारा नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील मुस्लिम लायब्ररी सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. ...
भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरूअसल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकली. यात एका इसमाला अटक करून ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
येथील बेलघाटा वॉर्डात १२ दिवसांपूर्वी ज्योत्स्ना जुमळे या विवाहितेची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. दरम्यान तपासाअंती पवनीतील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय शंकर वंजारी याने ज्योत्स्नाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला शुक्रवारी रात्री १० व ...
नजीकच्या कारधा येथील एकता नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. घरटॅक्स द्यायला नकार नाही, परंतु आधी नागरी सुविधा द्या नंतरच कर वसुली करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...
येथील वैनगंगा नदीवर सन १९८० अगोदर पुल बनायचा होता. त्यामुळे नदीला पूर राहत असल्यामुळे येथील जनतेला पुरातून डोंग्याने जावून सिंदपुरी येथून एस.टी. बसने भंडाऱ्याला जावे लागत होते. ...