धानाच्या कोठाराला चुलबंद व वैनगंगा नदीने सुपीक केले. भातशेतीसोबतच शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहे. लाखनी तालुक्यात तर भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आता दर्जेदार भाजीपाल्यासोबतच भेंडीला परप्रांतात चांगली मागणी आहे. ...
ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहि ...
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. तुमसरात लोकसभा अचारसंहिता लागण्याच्या तीन दिवसापुर्वी बावनकर चौक ते जूने बसस्थानक दरम्यान मुख्य रस्ता सिमेंट रस्ता बांधकामाकरिता खोदकामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ...
१९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासून भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आला. पांरपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघावर सातत्याने काँग्रेस व राष्टष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. रविवारी सायंकाळी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यास विद्यमान खासदारांसह दोघांची नावे चर्चेत आ ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली असून यात आठ लाख ९७ हजार ४४० पुरूष तर आठ लाख ९४ हजार २१२ महिला मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली जाणार असल्याने मतदारांच ...
ट्रक आणि टिप्पर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात चालक आणि वाहक जागीच ठार झाले. ही घटना पवनी तालुक्यातील आमगाव रेल्वे फाटकाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजता घडली. ...
विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गु ...
मच्छीमार समाजाच्या विकासाचे नाव पुढे करीत शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निर्णय मच्छीमार समाजाच्या विकासासाठी की, अधोगतीसाठी असा सवाल संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे यांनी उपस्थित केला. या शासन निर्णयाविरुद्ध समाजात असंतोष पसरल्याचे स ...