भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झा ...
भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट लोकांच्या अपेक्षांचा भंग केला असून महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली आहे ...
मनात जिद्द असली तर अशक्य ते शक्य करता येते. याचा प्रत्यय नुकताच आला. शनिवारीय फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन देव्हाडा/नरसिंगटोला गावात होते. मात्र तलावाचे रोहयो कामामुळे गावात कुणीही दिसेनासे झाल्याने ठाणेदार विजय पोटे यांनी चक्क रोहयो कामावर फिरते पोलीस ...
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. ...
देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे. ...
नागरिकांची नेहमी वर्दळ राहणाऱ्या भंडारा शहरातील मोठा बाजाराचा श्वास अतिक्रमणाने कोंडला गेला आहे. ऐन रस्त्यावर दुकाने थाटली गेल्याने रहदारीचा रस्ता चांगलाच अरुंद झाला आहे. त्यातच हेकेखोरपणा व मुजोरी वाढल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारीही कारवाई करण्या ...
लोकसभा निवडणूक अंतर्गत विधानसभा मतदार संघ निहाय मतदार नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरु होती. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात नव्याने एकूण १७ हजार २९६ मतदारांचा सहभाग यादीत झाला आहे. ...
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्याकडे पाच कोटी १९ लाख रुपयांचे तर भाजपाचे उमेदवार सुनील मे ...