निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांवर दिली आहे़ यामुळे प्रत्येक जण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे दिसते. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना एक गाव निवडून त्याला आदर्श बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरीची निवड केली. आज सांसद आदर्श गाव अंतर्गत गावचा चेहरामोहरा बदलला असून गावच्या ...
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असणाऱ्या मोहगाव (खदान) गावात रोहयो अंतर्गत शेतशिवारात करण्यात आलेली कामे अव्वल असल्याची पावती कृषी विभागाचे पथकाने दिली आहे. या गावात मजुरांना कामे उपलब्ध करण्यात आलेली आहे. ...
भंडारा-गोंदिया नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
समन्वयाने व पारदर्शकतेने निवडणुकीला सामोरे गेल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वृध्दींगत होतो. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक या लोकशाहीची खरी परीक्षा असतात. ...
राज्यात भाजप-सेना युतीसाठी निवडणूक घोषित होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर हो नाही म्हणत युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या प्रचाराला लागण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. ...
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे ...
'आपण कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही' अशी राणाभीमदेवी थाटात नामांकन दाखल केल्यानंतर घोषणा करणारे भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी निवडणुकीपूर्वीच शस्त्र खाली ठेवले. निवडणूक रिंगणातून माघार घेताना त्यांनी राष्ट्रहिताचा आधार घेतला अस ...
शहरानजिक वैनगंगा पुलावर दोन ट्रकमध्ये पहाटे झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळ झाली. या अपघातानंतर दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...