मोठा गाजावाजा करुन पवनी येथे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या डिजीटल पब्लिक स्कुलची इमारत आता मोडकळीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुर्वीची जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेची इमारत पवनीचे वैभव असून हा वारसा जतन करण् ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण् ...
येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून यंदा १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून ८६ हजार क्विंटल खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे. ...
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयातर्फे राज्यातील भंडारा व अमरावती या दोनच जिल्ह्यांसाठी सुरू केलेल्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेला हरताळ फासला जात आहे. ...
तालुक्यातील मडेघाट येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यातच दहा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. परिणामी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी लाखनी तहसीलवर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या ...
केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सो ...
जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे ...
आंतरराज्यीय रस्त्यासाठी पवनी ते भंडारा रोडवरील अड्याळपर्यंत अनेक वृक्षांना कापण्यात आले आहेत. यात या मार्गावर स्थित पहेला ते बोरगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही कडेला भव्य, इंग्रजकालीन १०० वर्ष जुने, डौलदार, कडूनिंबांची ती मोठी वृक्षही कापण्यात येणार ह ...
आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून या शास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी दिवस, वार, नक्षत्र करण या पाच अंगाचा अभ्यास करून पंचांग तयार केले. पूर्वीच्या काळी पंचांगानुसार लोक आपले जीवनमान चालवित असत. परंतु आताच्या काळात पंचांगाचा अभ्यास कमी होत आहे. ...