भाजपा-शिवसेना युतीत भंडारा-गोंदिया मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे. मातोश्रीवरून आलेल्या युतीधर्माच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत आहेत. ...
लग्न म्हटलं की कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या ध्यानी येत असले तरी त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते. ...
गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे. ...
मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात सासंद आदर्श ग्राम योजना सुरू केली. या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार होता. मात्र मागील पाच वर्षांत मोदी सरकारने किती गावे आदर्श केली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला. ...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे. ...
शेतीचा लागवड खर्चाचा आणि त्यातून हाती येणाऱ्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची गरज आहे. सध्या उत्पादन खर्च अधिक आणि भाव कमी अशी स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केला नाही. ...