सिरसाळा गावाजवळच्या जंगलातील प्रसिद्ध रानमेवा खिरण्या बाजारात विक्रीला आले आहे. यावर्षी या रानमेव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा आहे. ...
जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणावर आयोजित माळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध झाले. महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशिय विकास मंडळ तुमसरच्या वतीने रविवारला आयोजित विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न ...
मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत ...
शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. ...
अनेक वर्षापूर्वी अत्यंत दुर्लक्षीत, उपेक्षित ऐतिहासिक आंबागड किल्ला सातपुडा पर्वताच्या कुशीत अंतीम घटका मोजत होता. पर्यटक व लोकांच्या नजरेपासून दूर होता. मात्र याबाबात पर्यटन प्रेमी मो.सईद शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत निधी खेचून आणला. ...
साकोली उपविभागातील १८ हजार ५८१ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४८ कोटी ९९ लाख ७२ हजार ३३७ रुपये थकबाकी आहे. गत तीन वर्षांपासून या थकबाकीवर शासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उलट या थकबाकीवर व्याज मात्र वाढत चालले आहे. ...
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर २४ तासात सुमारे १८० मालवाहतूक रेल्वे धावतात. मालवाहतूक रेल्वे गाड्या ओव्हरलोड धावत असून कोळशाच्या वाघीणी तर काठोकाठ भरलेल्या असतात. त्यामुळे कोळसा रेल्वे मार्गावर सांडून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. ...
गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी ...