तालुक्यातील केसलवाडा (वाघ) ते अड्याळपर्यंतच्या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. सदर काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात येत आहे. ...
कोंढा येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला मालगुजारी तलाव असून या तलावाचे पुनरूजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ...
देव्हाडी उड्डाणपुलात फ्लाय अॅश भरावाचे काम सुरु आहेत. सदर फ्लाय अॅशवर पाण्याचा मारा करण्यात येतो. पाण्यासह ती वाहून संरक्षित दगडातून पुन्हा रस्त्यावर पसरते आहे. टँकरने पाणी फ्लाय अॅशवर घातली तरी ती वाहून रस्त्यावर येत आहे. ...
वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ...
दलाई लामानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तिबेटी धर्मगुरु अकराव्या पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी तिबेटीयन महिला असोसिएशनच्या वतीने राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च काढण्यात आला आहे. या शांती मार्चचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच स्वाग ...
वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही. ...
लग्न समारंभासाठी आलेल्या तरूणांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला. ...
देशात तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात तब्बल २८ तलाव व बोडी अस्तित्वात आहेत. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ...
आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला कर्तव्यावर जा-ये करण्यासाठी जवाहरनगर ठाणा या रस्त्याचा वापर ग्रामीण भागातील कर्मचारी करतात. विद्युत खांब क्रमांक ५४६ ते ६१७ पर्यंत डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ...