शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

गरिबांच्या उत्थानासाठी शासकीय योजना

By admin | Updated: April 2, 2015 00:57 IST

सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे.

मोहाडी : सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे. जेव्हा मनुष्य मोठा होतो, तेव्हा त्यावेळी आपण मागे वळून पाहिले पाहिजे. भारत सरकारच्या पडोस युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला फार चांगले संधी लाभली आहे. या माध्यमातून समाजकारणाची व त्याबरोबर देशाच्या सेवेची संधी प्राप्त होईल. आज समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्य शासन करत आहे. गरीबांच्या उत्थानासाठी योजना राबविल्या आहेत, असे मत नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर यांनी व्यक्त केले.नेहरू युवा केंद्र भंडारा व नेहरू युवा मंडळ मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पडोस युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते.उद्घाटन स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्राचे माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. त्याप्रसंगी रमेश अहीरकर, नरेंद्र निमकर, अशोक हलमारे, यशवंत थोटे, राहुल डोंगरे, वैशाली सतदेवे, वैशाली गांगुर्डे, दिव्या माटे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान, संसद आदर्श योजना मे भागिदारी, सुशासन को बढावा देणा और उसका अभ्यास श्रमदान के साथ ही शिक्षा, स्वास्थ्य परिवार कल्याण और पोषण पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, सुशासन व नागरिक शिक्षा और सामाजिक मुद्दे या विषयावर मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले.प्रास्ताविक नेहरू युवा मंडळाचे सदस्य प्रशांत गायधने यांनी केले. संचालन सपना वैद्य व दिपाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन महान निमजे यांनी केले. कर्यक्रमाला तालुक्यातील युवा मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य महेंद्र धकाते, सौरभ जाधव, निलेश सोनकुसरे, शुभम पारधी, राधेश्याम डेकाटे, सौरभ पातरे, वामन डेकाटे, भुमेश्वर श्रीपाद व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)