शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

पीक पाहून शेतकऱ्याने सोडले शेतात जाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:55 AM

शेतातील करपलेले पºहे पाहून डोळ्यात अश्रूच्या धारा व त्याची आकाशाकडे नजर, अशी स्थिती सर्वत्र आहे. परिणामी पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याचे वास्तव समोर येत आहे. शेती नांगरून रासायनिक खतासह महागडे बीज पेरले.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : शेतातील करपलेले पऱ्हे पाहून डोळ्यात अश्रूच्या धारा व त्याची आकाशाकडे नजर, अशी स्थिती सर्वत्र आहे. परिणामी पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडल्याचे वास्तव समोर येत आहे.शेती नांगरून रासायनिक खतासह महागडे बीज पेरले. हातऊसणे घेऊन कर्जबाजारी झाले. पुन्हा दुबार पेरणीसाठी रक्कम आणावी कुठून असा सवाल आहे. उल्लेखनीय म्हणजे पाणीच नसल्याने दुबारपेरणीची वेळ निधून गेल्याचे शेतकरी सांगतात. तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरातील बºयाच शेतकºयांची अशीच स्थिती आहे.पीक जिवंत ठेवण्याकरिता बहुतांश शेतकऱ्यांजवळ सिंचनाची कुठलीही सुविधा नाही. विहिरींनीही तळ गाठला आहे.मग पाणी आणावे कुठून, असा सवाल आहे. काही शेतकऱ्यांनी जिथे पाणी साचले आहे, तिथून मिळेल त्या साधनाने पाणी आणून पºह्यांना जीवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. तरीही पीक करपलेल्या स्थितीत आहे याकरिता डिझेल इंजिन , पाइप खरेदीत बळीराजा पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.याविषयी शासन, प्रशासनाला दया येणार काय? बळीराजाला भरपाई भरपाई मिळणार काय? काय विविध प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस