शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
3
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
4
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
5
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
6
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
7
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
8
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
9
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
10
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
11
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
12
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
13
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
14
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
15
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
16
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
17
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले. परंतु आजपावेतो एकही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील वैनगंगा व सुर नदीच्या खोऱ्यात वसलेल्या खमाटा टाकळी गावातील शेतकऱ्यांना शासकीय लाभापासून दूर ठेवण्यात आले. अशा वंचित व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम तात्काळ मिळण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने निवासी जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ ला कृषी विभाग भंडारा मार्फत ग्रामपंचायत काार्यलय खमाटा येथे हरभरा ही बिजाई देण्यात आली. शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले. परंतु आजपावेतो एकही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. शासन प्रशासनाने शेतकरी सन्मान योजनांचे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करावी, सप्टेंबरच्या ९ व १० तारखेला वैनगंगा नदीला महापूर आला. या महापुरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महापुरात शेतकºयांचे धानाचे पीक, लालभाजी, पालकभाजी, भेंडी ही पिके बुडाली असून वांग्याचे रोप, मिरचीचे रोप, टमाटरचे रोप नष्ट झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची तात्काळ चौकशी करावी व नुकसानभरपाई देण्यात यावी असे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, माजी सरपंच व शेतकरी कोठीराम पवनकर, राजकुमार भोपे, विश्वजीत क्षीरसागर, अरुण भेदे, विनोद भोपे, मोरेश्वर सेलोकर, प्रकाश भोपे, रुपचंद पवनकर या शेतकऱ्यांनी प्रकाश भोपे, मोरेश्वर सेलोकर, बंडू राघोर्ते, विनोद राघोर्ते, सुनील भेदे, केशो आस्वले, योगेश गायधने, राजेश चौधरी, जयंता आस्वले उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी