शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पिकांची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 6:00 AM

कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकºयांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले.

ठळक मुद्देअविनाश कोटांगले : खमारी येथे जागतिक कडधान्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस जमिनीचा खालावत चाललेला पोत कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिकांची फेरपालट करुन कडधान्य पिकांची लागवड करणे गरजेचे असल्याचे मत भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी व्यक्त केले.तालुक्यातील खमारी बुटी येथे भंडारा तालुका कृषी विभागाच्यावतीने आयोजित जागतिक कडधान्य दिन कार्यशाळेत ते बोलत होते.कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकºयांना बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती व वातावरणातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले. भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक अहिर यांनी शेतकºयांना रासायनिक खताचा अतिरेक कमी करून सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगितले.भंडारा तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मागदर्शन केले. खमारी मुख्यालयाच्या कृषि सहाय्यक हेमा तिडके यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कडधान्यपिके फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून कृषि सहाय्यक गिरीधारी मलेवार यांनी मार्गदर्शन केले. संचालन आत्माचे सतीश वैरागडे यांनी केले. तर आभार कृषी सहायक हेमा तिडके यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीधारी मलेवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती