शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महाराष्ट्र सरकारबाबत भंडारा जिल्ह्यात उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 5:21 PM

भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात विकासाच्या अनेक योजना सुरु आहेत. अशा सर्व योजना सुरु राहण्याकरिता महाराष्ट्रात पुन: भाजप सरकार स्थापित होणे आवश्यक होते. तसेच जनतेचा कल देखील भाजप शासन करीतच आहे. भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस - आमदार नाना पटोलेसरकार स्थापनेची आजची प्रक्रिया घटना विरोधी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय लौकिकाला हा कलंक असून राज्याच्या राजकीय इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक कधी झाली. राष्ट्रपतींकडे केव्हा शिफारस केली आणि राष्ट्रपती राजवट कधी संपली हे अनाकलनीय आहे. आता विश्वासदर्शक ठराव भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावा, असे साकोलीचे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सांगितले.लोकांच्या मनातील सरकार - खासदार सुनील मेंढेनिवडणुकीपूर्वी भाजप- शिवसेना युती झाली होती. जनतेने युतीला मतदान केले. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगितले. जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र शिवसेना लोकभावनेच्या विरोधात गेली. आता जनतेच्या मनातील सरकार महाराष्ट्रात आले. शेतकरी हिताच्या सरकारमुळे महाराष्ट्राची प्रगती होणार यात शंका नाही, असे भंडारा- गोदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले