शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

राज्यमार्गावर घडताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:14 AM

रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देरस्ता रूंदीकरणात धूळ आणि धोकाही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे.दिवस उन्हाळ्याचे असले तरी धुळ होणार नाही आणि त्यामुळे अपघात होणार नाही. त्यासाठी कंत्राटदाराने काळजी घ्यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत अशा मुरूम मातीच्या रस्त्यावर प्रमाणशीर नियमित पाण्याचा सिरकाव होणे गरजेचे आहे. आता अशा ठिकाणी कंत्राटदाराने तात्काळ वेळेच्या आधीच लक्ष घालण्याची मागणी यावेळी हजारो ग्रामस्थ व प्रवासी करताना दिसत आहे.या आधी काही दिवसाआधी याच रस्त्यावर अड्याळ येथील साहिता नगरजवळ एक अपघात घडला. त्यात दोघांचा नाहक बळी गेला. तसेच दोन दिवसाआधी नशिब बलवत्तर म्हणून चारही जीव वाचले. परंतु दुचाकीधारकांना आजही आणि पावसाळ्यात पुढेही सुद्धा असाच त्रास जर होत राहिला तर मग दुचाकीधारक चालकांनी करायेच तरी काय, असाही सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.रस्ता सुरू असलेल्या ठिकाणावरून प्रवास तथा दुचाकी चालकांनी जर डोक्यात हेल्मेट घातले असेल तर धुळीचा त्रास पाहिजे, त्या प्रमाणात होणार नाही आणि अपघात झाल्यास डोक्याची सुरक्षा होवून जीवही जावू शकणार नाही परंतु हेल्मेट सक्ती मोहीम शिथील झाली असली तरी आजही काही सुज्ञ दुचाकी वाहन चालक नेहमी हेल्मेटचा वापर करताना दिसतात.महामार्गाचे काम तब्बल दोन ते तीन वर्षे लागणार असल्याची प्राथमिक माहिती असली तरी कामात गती आणि अपघात वारंवार होणार नाही आणि त्यात नाहक एखाद्याचा जीव जाणार नाही याची काळजी घेणे हे अतिआवश्यक झाले आहे. कारण बºयाचदा अपघात झाल्यावर तथा अपघातात निष्पाप जीव गेल्यावर जनआक्रोशाचा सामना प्रशासनाला करावा लागत असला तरी त्याची झळ सामान्य माणसाच्या वाटेलाच येताना दिसते.

टॅग्स :highwayमहामार्ग