शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विजया एकादशी २०२६: प्रयत्नांना लाभेल उपासनेचे बळ! जाणून घ्या प्रभू रामांनी केलेल्या या व्रताचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:21 IST

Vijaya Ekadashi 2026: १३ फेब्रुवारी रोजी विजया एकादशी आहे, तुमच्या अडलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी हे व्रत जरूर करावे, वाचा महत्त्व!

भारतीय संस्कृतीमध्ये एकादशीला 'व्रतांची जननी' मानले जाते. वर्षातून येणाऱ्या २४ एकादशींपैकी माघ कृष्ण एकादशीचे विशेष महत्त्व आहे, जिला आपण 'विजया एकादशी(Vijaya Ekadashi 2026) म्हणून ओळखतो. यंदा शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी हा शुभ योग जुळून आला आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात 'विजय' मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते.

माघ विजया एकादशी २०२६: कसे कराल व्रतपूजन? कालातीत विजय होईल, श्रीविष्णूंची अपार कृपा लाभेल!

प्रभू श्रीराम आणि विजया एकादशीची कथा

या एकादशीचे महात्म्य प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाशी जोडलेले आहे. जेव्हा सीतामाईच्या शोधात प्रभू राम लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले, तेव्हा अफाट समुद्र ओलांडणे आणि रावणाच्या शक्तिशाली आसुरी सेनेचा पराभव करणे हे मोठे आव्हान होते.

त्यावेळी बक दाल्भ्य ऋषींच्या मार्गदर्शनानुसार, प्रभू रामांनी आपल्या वानरसेनेसह विधीवत 'विजया एकादशी'चे व्रत केले. या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे आणि दृढ संकल्पामुळे प्रभू रामांना रावणावर विजय मिळवणे सुलभ झाले. म्हणूनच कठीण प्रसंगात यश मिळवण्यासाठी हे व्रत 'रामबाण' मानले जाते.

एकादशी व्रताचा मूळ हेतू: देहापेक्षा देवाकडे ओढ

एकादशी म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, तर तो मनावर ताबा मिळवण्याचा एक सराव आहे.

इंद्रिय निग्रह: आपल्या शारीरिक गरजा कधीही न संपणाऱ्या आहेत. उपवासाच्या माध्यमातून देहाची आसक्ती कमी करून मनाला सन्मार्गी लावणे, हा या व्रताचा मुख्य हेतू आहे.

हरिनाम संकीर्तन: जेव्हा आपण शरीराच्या गरजांना गौण मानतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण हरीनामात तल्लीन होऊ शकतो.

उपासाचे स्वरूप: हे व्रत केवळ एकभुक्त नसून, दोन्ही वेळ फलाहार करून किंवा निर्जळी राहून मनाला शिस्त लावण्याचे साधन आहे.

Shani Pradosh 2026: व्हॅलेंटाईन डेला लाल नाही, तर 'हा' रंग उघडेल भाग्याची दारे; शनि प्रदोषाला दुहेरी आशीर्वाद!

स्पर्धात्मक युगात 'विजया' एकादशीची गरज

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यश हवे आहे. इथे एक प्रश्न उपस्थित होतो की, "केवळ व्रत करून लढाई जिंकता येते का?" याचे उत्तर असे की— केवळ प्रयत्नांनी यश मिळतेच असे नाही, तर त्या प्रयत्नांना उपासनेच्या बळाची जोड लागते.

१. मानसिक आधार: विजया एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला एक आंतरिक 'मनोबल' प्राप्त होते. २. प्रतिकूलतेवर जय: जेव्हा मन शांत आणि स्थिर असते, तेव्हाच आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. ३. ताणतणाव मुक्ती: उपवास आणि भक्तीमुळे मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे कामात एकाग्रता वाढते.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला ९९% लोक करतात ही चूक; संसारी लोकांनी टाळा 'ही' कृती!

English
हिंदी सारांश
Web Title : Vijaya Ekadashi 2026: Power of faith for success!

Web Summary : Vijaya Ekadashi, on February 13th, is significant for achieving victory. Like Lord Rama, observing this fast with devotion helps overcome challenges. It's about controlling desires, focusing on spirituality, and gaining mental strength in today's competitive world, enhancing focus and reducing stress.
टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण