हिंदू धर्मात मोरपिसाला अतिशय महत्त्व आहे. मोरपीस केवळ भगवान श्रीकृष्णालाच नाही, तर माता सरस्वती, इंद्रदेव, कार्तिकेय आणि गणपती बाप्पालाही अतिशय प्रिय आहे. ...
एकादशीचे पवित्र व्रत केले असता, मनातील विकार नष्ट होतात. तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता, आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते. ...
शत्रूशी वागण्याचा धुर्तपणा त्याच्या ठायी होता आणि स्वामी भक्तीचे गायन करण्याचा नम्र भावही त्याच्याजवळ होता, म्हणून समर्थ त्याला धूर्त वैष्णव गायका म्हणतात. ...
अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. ...