'धर्मो धारयते प्रजा' अर्थात धर्म समाजाला संघटित ठेवतो, अपेक्षांचे ओझे मनावर न ठेवता कर्तव्याची जाणीव करून देतो. आनंदाने जगायला शिकवतो. याचे भान ज्या व्यक्तीला असते, ती खरी अध्यात्मिक व्यक्ती असते. ...
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी उद्योजक होण्यासाठी बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची का आहे? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासा ...
आला आला वारा, आज गोकुळात रंग, अजि सोनियाची दिनु, शिवकल्याण राजा, केव्हा तरी पहाटे, कशी काळ नागिणी, चांदणे शिंपीत जाशी, तिन्हीसांजा सखे मिळाल्या, ये रे घना, जिवलगा राहिले दूर घर माझे, ही वाट दूर जाते, अशा अनवट, अवघड परंतु सुमधूर चालींसाठी ओळखले जाणारे ...