ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
World Environment Day 2022: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळा ...
Match Making: सद्यस्थितीत लग्न जुळणे ही कठीण बाब झाली आहे. अशातच मंगळाची पत्रिका पाहूनच लोक नाक मुरडतात. पण तसे करणे योग्य आहे की अयोग्य ते आधी जाणून घेऊया. ...
Travel : हिंदू धर्म सर्वात प्राचीन धर्म आहे आणि जगभरात पसरलेला आहे. त्यामुळे विदेशातही हिंदू संस्कृतीचे बीज रुजलेले दिसते. सदर विष्णू मूर्ती त्याचेच एक प्रतीक आहे! ...
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी ...