महाराष्ट्रातील प्रसिद्ध गडांपैकी एक म्हणजे पुणे येथील जेजुरी गड. जेजुरी गडावर खंडोबा देवाचं मदिर आहे. या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते. पण ही हळद उधळण्यामागे भगवान शंकराची गोड कहाणी काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायच ...
आपल्या जीवनामध्ये वास्तूशास्त्राचे खूप महत्व आहे. वास्तूशास्त्रानुसार आपण आपल्या जीवनाची अंमलबजावणी करतो. पण वास्तूशात्रानुसार कोणत्या तीन वस्तू घरात कधीही सांडू देऊ नका? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
जीवनामध्ये प्रत्येकाला भरपूर पैसे मिळाले पाहिजे असे वाटते. पैसे मिळवण्यासाठी ते अधिक मेहनत देखील करतात. काही व्यक्ती लवकर पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी कोणत्याही थरावर जातात. पण जीवनामध्ये कोणती ७ लक्षणे दिसली की तुम्ही धनवान होणार? त्याबद्दल जर तुम् ...
एकादशीमध्ये निर्जला एकादशीचे महत्व हे खूप आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. निर्जला एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते असे म्ह ...
वटपौर्णिमेला स्त्रियांचे अधिक महत्व असते. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या ...